ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पत्रकार नारायण चव्हाण यांनी सामाजिक सेवेचा वसा पुढे चालू ठेवावा : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने;…

सोलापूर,दि.७ : आजची नवीन पिढी मोबाईलच्या मागे लागली असून त्याच्या अतिवापराने डोळ्यांचे मायनस नंबर वाढत आहेत.लहान मुलांमध्ये तिरळेपणाचा आजार जडत असून मोबाईलचा अतिरेक टाळून त्याचा गरजे इतकाच वापर करावा, असा मौलिक सल्ला जागतिक नेत्ररोगतज्ञ…

‘भारत जोडो’ यात्रेचे राष्ट्रवादीकडून स्वागत ; १० नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे नेते होणार…

मुंबई दि. ७ नोव्हेंबर - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे ५५ दिवस 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी…

महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषा बोलून अब्दुल सत्तारांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले…

मुंबई दि. ७ नोव्हेंबर - मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असून महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे अशा…

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये हजारो भाविकांची मांदियाळी; वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी…

अक्कलकोट, दि.७ : अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जय घोषात सोमवारी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेस श्री…

माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा शेतकऱ्यांनी केला दुग्धाभिषेक ; नायक चित्रपटाची आठवण झाली : माजी…

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्याच्या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास ३० कोटींचा निधी मिळाला. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने संपन्न…

मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन उद्धवजींच्या शिवसेनेने राजकारण केले – खासदार पूनम महाजन

मुंबई : भाजपचे नेत्या आणि खासदार पूनम महाजन यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर जोरदार टीका केली आहे. पूनम महाजन म्हणाल्या की, तुम्ही जर 50-50 चा फॉर्मुला वापरत होतात तर मुंबईमध्ये भाजपला…

धोत्री येथील गोकुळ शुगरच्या सत्काराने भारावलो : माजी मंत्री सतेज पाटील;कारखान्यात ५१ हजार १११ साखर…

अक्कलकोट, दि.६ : गोकुळ शुगरने अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये मोठा विश्वास संपादन केला आहे.कारखानदारी क्षेत्रात हे खूप कमी लोकांना जमते.आज जो गोकुळ परिवाराच्यावतीने शिंदे कुटुंबाने माझा सन्मान केला त्याने मी भारावलो आहे,असे…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राष्ट्रीय धार्मिक क्षेत्रात उल्लेखीय कार्य करणारी न्यास –…

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखी व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय धार्मिक क्षेत्रात उन्नेखानीय कार्य करणारे न्यास असल्याचे मनोगत…

मैंदर्गीत ११ नोव्हेंबर ते २० पर्यंत आंतर राष्ट्रीय प्रवचनकार अभिनव गवी सिद्धेश्वर स्वामीजी यांचे…

दुधनी दि. ०६ : तालुक्यातील मैंदर्गी येथे दिनांक ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत दररोज सायंकाळी सहा ते साडेसात वाजेपर्यंत शिवचलेश्वर देवस्थान मैदानावर मैंदर्गीत कोप्पळ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय प्रवचनकार सुप्रसिध्द म.नि. प्र. अभिनव…

शासन स्तरावरील मदत करण्यासाठी कटिबध्द, सहकार क्षेत्रात आपण कायम “अप्पा” बरोबरच राहणार…

अक्कलकोट, दि.6 : गेल्या 8 वर्षापासून बंद असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे सुरु करीत आहेत, हे स्वागतार्ह असून याकरिता लागणारी शासन स्तरावरील मदत करण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचे सांगून, या पुढील काळात…
Don`t copy text!