ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात सहाव्या दिवशीही तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरूचमागण्या मान्य झाल्या शिवाय माघार नाही,…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१३ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. आतापर्यंत तीन वेळा प्रशासनाबरोबर बैठक झाली आहे.  तरीही मागण्याबाबत ठोस कृती न झाल्याने आंदोलन पुढे सुरूच…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मुंबईतील संपर्क कार्यालयाचे उद्या उदघाटन

मुंबई, दि.१३ : महाराष्ट्रातील डिजिटल मिडियात कार्यरत ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यू ट्यूब चॅनल्स्, वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मिडियातील सर्व संपादक, पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् म्हणून क्रियाशील असलेले…

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटां गायब

नाशिक : येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचशे रुपयांचे दहा बंडल गायब झाली असल्याची माहिती पुढे येत असून या प्रकरणी मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. नाशिक येथील…

कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी, नाही – पंकजा मुंडे

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावालल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो मुंडे सर्थकांनी राजीनामा दिले आहे. यापार्श्वभुमीवर मुंडे समर्थकांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे…

कवी माधव पवार यांच्यावतीने हि. ने. वाचनालयास मौलिक ग्रंथांची भेट

सोलापूर. दि.१३ - महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी रा ना. पवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे चिरंजीव प्रख्यात कवी माधव पवार आणि चित्रकार मुकुंद पवार यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयाला विश्वकोशाचे खंड आणि दोनशे ग्रंथ भेट दिले आहेत. यावेळी माधव…

हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

मुंबई : हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री…

न्युमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश

मुंबई : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून…

उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि १२ : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.…

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तत्परतेमुळे भायखळ्यातील सहा रहिवाशांना मिळाली हक्काची…

मुंबई : मुंबईतील भायखळा येथील श्री लक्ष्मी रेसिडेंसी या म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या पुनर्विकास योजनेत 6 रहिवाशांना हक्काची सदनिका मिळाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली व रहिवाशांनी यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड…

डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

औरंगाबाद :  डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व…
Don`t copy text!