ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजकीय निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर सोनिया गांधी यांच्या भेटीला; शरद पवार यांच्या…

नवी दिल्ली : राजकीय निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. या बैठकीत शरद पवार यांच्या…

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार: दि.१६ जुलैपासून आरक्षण सुरु – परिवहन मंत्री ॲड. अनिल…

मुंबई:दि.१४ कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. मुंबई, ठाणे,…

पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर,दि.14: सैनिकी मुला/मुलींच्या वसतीगृह सोलापूरसाठी तात्पुरत्या स्वरूपात पहारेकरी पदासाठी माजी सैनिक आणि नागरी संवर्गातून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी 15 जुलै 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून…

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर,दि.14: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीसाठी अर्थसहाय देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी…

महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर गुरुवारी राज्यपालांना भेटणार : नाना पटोले

मुंबई, दि. १४ : मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व…

मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी सिडकोकडून भूखंड

मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर आता उपकेंद्र उभारणीस गती मिळणार आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे हे उपकेंद्र होणार असून त्यासाठी लागणारा भूखंड सिडकोच्यावतीने मराठी भाषा विभागाला आज…

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाणी…

कोरोना प्रादुर्भावामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत; राज्यातील ४५ हजार…

मुंबई, दि. 14 : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील  पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषिमंत्री…

राज्यात खरीपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 13 : राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पीकपेरणी…

2014 सारखा धोका होऊ नये म्हणून काँग्रेसची स्वबळाची तयारी – नाना पटोले

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये, म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. असे नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र काँग्रेसचे…
Don`t copy text!