ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा…

मुंबई दि. १ जून - EWS मध्ये मराठा समाजाला लाभ घेता येईल असा आदेश सरकारच्यावतीने निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ…

पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर सकारात्मक चर्चा – अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई :पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यावर लवकर तोडगा काढला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्समध्ये दाखल

दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. कोरोनातून बरे…

भाजप पुढची शंभर वर्षे सत्तेत येणार नाही – शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली होती. या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना चांगले उधाण आले आहे. या…

महिन्याभराच्या विश्रांती नंतर शरद पवार पुन्हा मैदानात

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर  डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे शरद पवार यांनी गेल्या महिनाभर राजकीय घडामोडीपासून दुर राहुन विश्रांती…

कलहिप्परगेत दुसऱ्या दिवशीही रानगव्याचा शोध सुरूच, वन विभागाने परिसरातील गस्त वाढवली

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कलरहिप्परगे शिवारात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्याने धुमाकूळ माजवला असून दुसर्‍या दिवशीही त्याचा शोध होऊ शकला नाही. आज दिवसभर वनविभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला. त्याच्यामुळे…

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी झाली नसून मृत्यू दरही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न…

आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा;एसईबीसी’तील पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार…

मुंबई, दि. 31 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश व शासन सेवेतील सरळ सेवेच्या नियुक्त्यांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून यामध्ये सुधारित आदेश आज काढण्यात आले आहेत. आता…

कोरोना काळात मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ३१: राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि…

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले!अजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला…

मुंबई, 31 मे : केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास…
Don`t copy text!