ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 1 हजार 456 कोटी…

मुंबई, दि. 15 : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 1,456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत…

येत्या 19 एप्रिल पासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जून मध्ये वैद्यकीय शिक्षण…

लातूर दि.15- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित…

विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पालिका आयुक्त,पोलीस यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मुंबई दि १४ : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष…

आरपीआयच्यावतीने अक्कलकोटमध्ये डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात,कोरोनामुळे साधेपणाने साजरी

अक्कलकोट,दि.१४: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात उत्सव न करता शासनाचे नियम पाळुन जयंती साजरी करण्यात आली.…

पाणंद रस्त्याची योजना प्राधान्य क्रमावर घेणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती, दि. 14: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ता आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य…

अक्कलकोट वटवृक्ष मंदीरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा; मंदीर बंद असल्याने भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट, दि.१४ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा व पाळणा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.…

१३० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवास अभिवादन

मुंबई दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. १४) चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण…

कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही; नागरिकांच्या जीवाला आधी प्राधान्य आपल्याशी…

मुंबई दि १३: मी हे निर्बंध आनंदाने लादत नाही आज परिस्थिती इतकी वाईट आहे की आपले प्राण वाचविणे यालाच आपले पहिले प्राधान्य आहे. मला टीकाकारांची पर्वा नाही कारण आपल्याशी असलेल्या बांधिलकीला जागून मी पाउले टाकतोय आणि म्हणूनच सर्वांनी एकमुखाने व…

कुरनूर येथील शिबिरात ५८ जणांचे रक्तदान; पाडव्याच्या मुहूर्तावर सरपंच व्यंकट मोरे यांचा उपक्रम

अक्कलकोट, दि.१४ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कुरनूर ग्रामपंचायत आणि व्यंकट मोरे युवा मंचच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५८ जणांनी रक्तदान केले.कोरोना महामारीच्या संकटामुळे जगात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशावेळी जगात रक्ताचा…

रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि.13:- राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात…
Don`t copy text!