मंत्री तटकरेंची माहिती : लाडक्या बहिण  योजनेतील ‘त्या’ खात्यांची चौकशी सुरु !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 12 हजारांहून अधिक पुरुषांच्या खात्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर यामध्ये नेमका काय प्रकार आहे, काय चुकीचे घडले ते समोर येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. बुधवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, माहिती-तंत्रज्ञान विभागाकडून लाडकी बहीण योजनेत 12 … Read more

रात्रीच्या जेवणात तुम्हीही ही चूक तर करत नाही ना?

प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे … Read more

पावसाने घेतला रौद्र अवतार: सोलापुरात पूरसदृश्य परिस्थिती, प्रशासन अलर्ट मोडमध्ये !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून तर नगर, धाराशिव भागात पडत असलेल्या मुसळधार पावासामुळे या भागातून सोलापूरला येणाऱ्या सीना नदीच्या पाणीपातळीत सध्या मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीना नदी नगर, धाराशिव भागातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या दोन्ही जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे … Read more

सोलापूरकरांना दिलासा : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आसनसंख्या वाढली, प्रवास होणार अधिक सुकर !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोलापूर ते मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर असून आता प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे. सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार होणार असून 16 डब्यांची गाडी आता 20 डब्यांची होणार आहे. 28 ऑगस्टपासून ही वंदे भारत एक्स्प्रेस 312 जादा प्रवासी घेऊन धावणार … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योागिक विकासावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

लाडकी बहिण योजनेवर महिला व बालविकास मंत्र्यांची मोठी माहिती !

अलिबाग : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरु केली होती आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. योजनेत काही महिलांच्या नावावर बँक खाते नसल्याने रक्कम त्यांच्या पतींच्या खात्यात जमा … Read more

दहा थर रचत गोविंदा पथकाने केली विश्वविक्रमाची नोंद !

ठाणे : वृत्तसंस्था आज दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्यांना 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 9 थरांचा विश्वविक्रम घडवला होता. … Read more

स्वातंत्र्यदिनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम,३७९ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : मारुती बावडे ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३७९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले. या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. रक्तसंकलनासाठी … Read more

पुरी : जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भिंतीवर आढळलेल्या पोस्टरवर ‘दहशतवादी श्रीमंदिर पाडतील. मला फोन करा, अन्यथा विनाश होईल’ अशी धमकी लिहिलेली होती. पुरीच्या एका रहिवाशाने सांगितले की … Read more

स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : खा.ओवैसी आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांस दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली.  तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला असंवेदनशील आणि असंवैधानिक म्हटले आहे. हैदराबादचे  खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अनेक महानगरपालिकांनी सोशल मीडियावर दिलेल्या  आदेशांवर टीका केली. त्यांनी मांस खाणे आणि स्वातंत्र्यदिन यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ओवैसी … Read more

Don`t copy text!