ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

जरांगे पाटलांच्या हत्येची अडीच कोटींची सुपारी ; दोन अटकेत !

जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा अडीच कोटी रुपयांचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या…

उत्तरप्रदेशात गंगास्नानासाठी निघालेल्या आठ भाविकांना रेल्वेने चिरडले !

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) : वृत्तसंस्था बुधवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत उत्तरप्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्थानकाजवळ सात ते आठ भाविकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी निघालेल्या…

“उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” ; ‘मातोश्री’बाहेर वादग्रस्त पोस्टर !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर लावण्यात आलेल्या वादग्रस्त…

सर्वच मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज ; महसूल मंत्र्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसापासून विरोधक मतदार यादीत घोळ असल्याचे सांगून राजकारण तापवित आहे. त्यात आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भर पडली आहे. त्यांनी राज्यातील काही मतदान केंद्रांवर भाजपला 1 व काँग्रेसला 500…

ठाकरे बंधूंची भूमिका हिंदू विरोधी ; भाजप मंत्र्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महाविकास आघाडीकडून ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मविआमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात ते जितक्या मतांनी निवडून आले त्या पेक्षा जास्त मुस्लिम दुबार…

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर ईडीची मोठी कारवाई !

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहावर सक्त वसुली संचालनालयाने सोमवारी कारवाई केली आहे. तब्बल 3084 कोटी रुपये मूल्याच्या 40 हून अधिक मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. ही…

अमोल मिटकरी यांचे विठ्ठलाला साकडे : फडणवीसांना केंद्रात जाण्यासाठी शुभेच्छा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात महायुती सरकार स्थापन झाले असून यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान  होवून सरकार चालवीत आहे मात्र नेहमीच अजित  पवार मुख्यमंत्री…

डंपर आणि बसची जोरदार धडक : २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी !

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खानपूर गेटजवळ एका डंपर ट्रकने आरटीसी बसला…

खळबळजनक : माजी मंत्री दानवेंच्या नातूने केली उद्योजकांची १० कोटीची फसवणूक !

नाशिक  : वृत्तसंस्था  राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबाशी संबंधित एका प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि त्यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात…

हा तर अपयशाचा कबुली मोर्चा ; भाजपने विचारले तीन प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महाविकास आघाडी अन् मनसेकडून आज काढण्यात येणारा सत्याचा मोर्चा हा त्यांच्या अपयशाची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे. आजच्या सत्याच्या मोर्चाद्वारे आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत याची…
Don`t copy text!