ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

पावसाचा कहर पुन्हा सुरू : सीना नदीला पूर, सोलापूर जिल्हा सतर्क !

सोलापूर : प्रतिनिधी धाराशिव, सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यांना मागील १५ दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे…

जयंत पाटलांची पाहणी : सरकारकडे केली मोठी मागणी !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील…

धक्कादायक : पत्रकार पुत्राच्या निर्घृण हत्येने बीड हादरले !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीची चर्चा सुरु असताना आता बीड शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरवणारी मोठी घटना गुरुवारी रात्री घडली. माने कॉम्प्लेक्ससारख्या कायम गजबजलेल्या परिसरात…

राज्यातील हजारो लाडक्या बहिणींकडून १५ कोटी वसूल करण्याचे आदेश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारसाठी महत्वाची योजना म्हणून लाडकी बहिण योजनेकडे पाहिले जात आहे. या ‘लाडकी बहीण’ योजनेनुसार फक्त वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. विशेष…

मोठी बातमी : पंतप्रधान आज करणार मोठी घोषणा : ‘या’ बहिणींच्या खात्यात १० हजार होणार जमा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बिहारमधील लाडक्या बहिणींसाठी एक खास योजना जाहीर करणार आहेत. यात राज्यातील जवळपास ७५ लाख महिलांना फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. बिहारमधील ७५ लाख महिलांच्या बँक…

मुख्यमंत्र्यांची घोषणा : राज्यातील ‘या’ आरक्षणाच्या उपवर्गीकरणास मान्यता !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याचे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणास मान्यता…

राज्यातील ११ जिल्ह्यांना पाच दिवसांचा अलर्ट जारी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठावाड्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे थैमान सुरु असून आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये पाच दिवसांसाठी मध्यम पावसाचा इशारा देत पिवळा…

केंद्रीय मंत्री  गडकरी यांच्यावर दमानियांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोलच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून जनतेचा…

“तुम्ही खचून जाऊ नका, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला धीर

धाराशिव : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून सध्या धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व शिवसेना…

तरुण शेतकऱ्याच्या प्रश्नावर अजित दादांचा सुटला तोल !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका तरुणाने विचारलेल्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला. हा प्रश्न कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विचारण्यात आला होता, ज्यामुळे अजित…
Don`t copy text!