ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस : ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यंदाच्या पावसाने केले आहे तर दुसरीकडे आता भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि…

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरातील दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीचा एनकाऊंटर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरण मोठ्या चर्चेत आले होते आता छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरातील राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अमोल…

धुळे – सोलापूर  महामार्गावर विचित्र अपघात : सहा जणांना दुर्दैवी मृत्यू !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जवळ गढी पुलावर एक भीषण आणि विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून या विचित्र अपघातामुळे…

दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे ; हगवणे प्रकरणी अभिनेते पाटेकरांचे परखड मत !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अनेक दावे प्रतिदावे होत असतांना आता यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते पाटेकर म्हणाले कि, दौलतजादा करणारी आणि…

कृषीमंत्र्यांनी काढला चिमटा : भुजबळ पंतप्रधान झाले तरी स्वागत करू !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद जाण्याची देखील चर्चा सुरू आहे. तर…

पावसाच्या कहराने मुंबई पुन्हा तुंबली : आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मान्सून दरवर्षी प्रमाणे यंदा लवकर सुरु झाला असून आता मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांमधील पावसामुळे आताच…

नीरा नदीला पूर : महादेव मंदिरात तीन पुजारी अडकले !

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता आता त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील वीर नदी खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या नीरा नदीचे पाणी भीमा नदीला मिळत असल्याने भीमा…

महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री रामदास आठवले नाराज !

मुंबई : वृत्तसंस्था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी…

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले : २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. मुंबई ३५, पुणे ७, पुणे ग्रामीण – १ अशा एकूण नवीन ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : पेरणी आणि लागवडीची घाई करू नये !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाल्याने २५ मे रोजीच दक्षिण कोकणात तो दाखल झाला आहे. तब्बल दहा दिवस आधी पावसाने राज्यात वर्दी दिली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसात मान्सूनच्या प्रवासाची गती कमी…
Don`t copy text!