ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘’त्या’’ एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या… याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी घेतले…

पुणे : दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या ४ चुलत भावानींच त्यांचा खून…

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत; शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला केली मारहाण

मुंबई : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार,…

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखेत बदल

पुणे : निवडणूक आयोगाने कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलले आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली. आता २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान होणार आहे.…

राज्यपालांनी शिंदे – फडणवीस यांना सरकार स्थापनेबाबत पत्र पाठवले नाही – महेश तपासे

मुंबई : "एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी पुष्टीच राजभवनकडून नुकत्याच दिलेल्या माहिती अधिकारात समोर आली असून राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना…

शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात…

मुंबई दि. २४ जानेवारी - शिवसेना - वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी…

साखर उद्योगाच्या सशक्तीकरणासाठी अमित शाह यांच्याकडे बैठक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

नवी दिल्ली, 24 जानेवारी : साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या अध्यक्षतेत झाली.…

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ट्विटरवर वाक युद्ध

मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्र वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यावरून आक्षेप घेतला होता. चित्रा वाघ यांनी उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही म्हणत तिच्या फॅशन स्टाइलवर आक्षेप घेतला. तिला अटक करण्याची देखील मागणी केली…

शिवसेना आणि वंचितच्या युतीबद्दल काय म्हणाले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.. वाचा…

मुंबई दि. २४ जानेवारी - शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केले गंभीर आरोप, फडणवीस म्हणाले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केले आहेत. सोबतच त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा आरोप उपमुख्यमंत्री…

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई,दि.२३: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी - एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या…
Don`t copy text!