ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

अयोध्येतील बेटावर होणार श्रीराम जीवनदर्शन देखावे

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येतील शरयू नदीतील बेटावर प्रभू श्रीरामांच्या बालकाळापासूनचे विविध देखावे सजवले जात आहेत, तसेच येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या २२ जानेवारीला अयोध्येत…

काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, संपली की बँकॉकला ! हेच नेते राम, रामसेतू दोन्हीवर शंका घेणारे :…

पांढुर्णा, दि.१५ : निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा – खा. डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्यभरात तीव्रपणे होत असलेली मागणी लक्षात घेता लवकरात लवकर याबाबत उचीत निर्णय घेण्याची मागणीचे निवेदन खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजींनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न हा निव्वळ मुर्खपणा!…

इंदूर : सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं

मुंबई - गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य…

शासन आपल्या दारी उपक्रमावर जयंत पाटील यांची जोरदार टीका… म्हणाले शासन आपल्या दारी अन् खर्चही…

मुंबई : येत्या काही दिवसात महाराष्ट्र शासनाचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम बीड जिल्ह्य़ातील परळी येथे होऊ घातलेला आहे मात्र शासनाच्या या कार्यक्रमावर केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावरून 'शासन आपल्या दारी... खर्च देखील सर्व…

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी निवृत्त…

मुंबई ,दि.०७ : मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर…

जालना घटनेवरून राज्य सरकारची तातडीची पत्रकार परिषद; लाठी हल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मागितली…

मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तसेच जालना मराठा समाजावर बांधवांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठी चार्ज केला त्याचे तीव्र पडसाद समाजामध्ये उमटले असून राज्यात ठिकाणी आंदोलन सुरू…

जालना आंदोलकांवरील लाठीमाराची पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी ; दोषींवर कारवाई करणार ;मुख्यमंत्री…

बुलढाणा :- जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

सत्तेचा गैरवापर करण्यात आलेला आहे;आंदोलन कर्त्यांवर बळाचा वापर मुंबईवरून सूचनेनंतर पोलिसांचा लाठी…

मुंबई : काल झालेल्या जालन्यातील घटनेवर आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब म्हणाले की ,शिंदे सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे आंदोलन सुरु झालं. मात्र आंदोलन कर्त्यांवर बळाचा वापर करुन चिरडण्याचा…
Don`t copy text!