ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण सचिन तेंडुलकरलाही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणेची धामधून देशभर सुरु असून राम ललाच्या आगमनाची जय्यत तयारी देखील सुरु आहे. भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारल्यामुळे देशात एक वेगळेचं उत्सवाचं वातावरण…

रेल्वे प्रवाशाला तिकिटात ५५ टक्क्यांची सवलत मिळतेय ; रेल्वेमंत्री !

अहमदाबाद : वृत्तसंस्था देशात प्रत्येक रेल्वे प्रवाशाला पूर्वीप्रमाणेच तिकिटात ५५ टक्क्यांची सवलत दिली जात आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांना रेल्वे तिकीट दरात मिळणारी सूट कायम…

मनोज जरांगे पाटलांचा आंदोलानाचा मार्ग मोकळा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून झुंज देत असतांना आता मुंबईतील आंदोलनाविरोधात दाखल झालेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शु्क्रवारी फेटाळून लावली.…

भारतीय अर्थव्यवस्था जगात 5 अर्थव्यवस्थांत समाविष्ट ; पंतप्रधान मोदी !

नाशिक : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रोड शो केला. त्यानंतर स्थानिक रामकुंडावर जाऊन जलपूजन केले. मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शनही घेतले.…

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल : पुणे मनपाला ५ स्टार नामांकन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर केला. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशला द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. गेल्यावेळी मध्य…

देशातील सर्वात लांब सागरी पूल होणार आज वाहतुकीसाठी खुला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असतांना आता वाहनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हि बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार…

देशात सर्वात स्वच्छ महाराष्ट्राने मारली बाजी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा निकाल केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला असून एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. सुरतलाही इंदूरसह संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला.…

पाणी टंचाईचा फटका : राज्यातील ऊस लागवड ठप्प !

पुणे : वृत्तसंस्था पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडी ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उसाच्या आगारात आतापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या अवघ्या ४ लाख २८ हजार ३८ हेक्टरवर…

अवकाळी पावसाचे संकेत : अनेक राज्यात वर्तविला अंदाज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात थंडीचा कहर वाढत आहे तर बंगालच्या उपसागरावर बाष्पयुक्त वारे जमा झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या १२ जानेवारीपर्यंत राज्यात…

संमेलनाच्या नावाखाली उधळपट्टी : आ.आव्हाड यांची सरकारवर टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यावेळीही विश्व मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना प्रत्येकी 75 हजारांचा खर्चही देण्यात…
Don`t copy text!