ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.5 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार…

ओबीसी व मराठा आरक्षणासंदर्भातील शासकीय ठरावाला चर्चेविना मंजूरी म्हणजे लोकशाहिला काळीमा फासण्याचा…

मुंबई,दि. ५ जुलै- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे आरक्षण यासंदर्भात आज विधानपरिषदेत नियम १०६ अन्वये मांडण्यात आलेले दोन्ही स्वतंत्र शासकीय ठराव हे जनतेची दिशाभूल करणारे आणि सरकारच्या नाकर्तेपणाची उदाहरणे आहेत. कोणतीही चर्चा न…

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने केला काँग्रेसला राम-राम

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष सोडून सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अभिजीत मुखर्जी यांनी…

मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध, मराठा समाज झुकणार नाही,भारतीय जनता पार्टीचे…

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या मोर्चाच्या विरोधात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. अशा प्रकारे…

पंढरपूर परिसरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरल असलं तरी धोका मात्र कायम आहे. यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या गावात 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि…

माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट – ज्ञानदा कदम

सोलापूर (प्रतिनिधी) -" मागील पंधरा वर्षात माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट होत गेलेले आहे. कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि धडाडीने काम केले तर महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही" असे मत एबीपी माझाच्या प्रख्यात…

भाजप आमदार आशिष शेलारांसह 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन,आमदार राम सातपुते यांचा समावेश

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं बघायला मिळालं. यावेळी धक्काबुक्की करणारे भाजपचे आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार यांच्यासह इतर सात भाजपच्या आमदारांचं एक…

महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या आमदारांनी केली विधानभवनाच्या पायऱ्यांवर…

मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच मराठा आरक्षण, MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांमध्ये अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांच्या आमदारांनी…

MPSC च्या सर्व रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली आहे. स्वप्नील लोणकर या एमपीएससी उमेदवाराच्या आत्महत्येनंतर आज विधानसभेत एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला.…

कोरोनामुळे हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली उरुस रद्द

दुधनी  : येथील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली यांचे ऊरुस यंदा करोना विषाणू प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष मौलाली…
Don`t copy text!