ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

‘मला पंतप्रधान व्हायचंय’; पीएम मोदींकडे  मागितली चिमुकलीने ओवाळणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात शनिवारी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. दिल्लीतील शाळकरी विद्यार्थीनींनी पंतप्रधान निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. चिमुकल्या विद्यार्थीनींनी पंतप्रधान मोदींसाठी विशेष राख्या…

रक्षाबंधनाला शोककळा: भिंत कोसळून दोन बालकांसह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रक्षाबंधनाच्या दिवशी दिल्लीच्या जैतपूर भागात एक भीषण दुर्घटना घडली असून, तिच्यात दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास जैतपूर येथील समाधी स्थळावर बांधलेली…

“रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं” ; मुख्यमंत्र्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदानप्रक्रियेत फेरफाराच्या संशयास्पद दाव्याने खळबळ उडवली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (9 ऑगस्ट) त्यांच्या आरोपांचे सडेतोड खंडन केले.…

मोहन भागवत यांचे विधान : भारताला जग त्याच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी नाही तर…

नागपूर : वृत्तसंस्था जग भारताला त्याच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी नाही तर त्याच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी ओळखते. भारत इतर देशांना मदत करतो, म्हणून आपला देश महान आहे. भारत सर्वांसोबत आनंद वाटतो. तसेच, सर्व देश भारताला आध्यात्मिक ज्ञानावर…

वाल्मीक कराड तुरुंगात… पण दहशत रस्त्यावर :तरुणाला हात जोडून माफी मागायला लावणारा व्हिडिओ व्हायरल

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसताना स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा सध्या कारागृहात असला तरी, बीड शहरातील त्याच्या टोळीची दहशत अजूनही कायम असल्याचे समोर आले…

मनसे- ठाकरे गटाच्या बैठकीत वाद ; दोन्ही नेते एकमेकावर भिडले !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मराठी भाषेसाठी काही दिवसापूर्वी ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर आले होते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची एकत्रित बैठक नाशिक मध्ये आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात…

…मतांसाठीच मराठा समाजाचा वापर केला ; मंत्री नरेंद्र पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 पर्यंत केवळ एकगठ्ठा मतांसाठीच मराठा समाजाचा वापर केला मात्र आरक्षण दिले नाही, ही शोकांतिका आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक…

दंगल घडली, तर त्याला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार असतील ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मराठा समाजाच्या विशाल मोर्चाची घोषणा केली…

संविधानावर हल्ला कराल तर एकेकाला पकडू ; राहुल गांधी आक्रमक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी बेंगळुरूमधून निवडणूक आयोगावर आजवरचा सर्वात तीव्र आणि थेट हल्ला चढवला. निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून…

शरद पवार भाजपशिवाय राहू शकत नाहीत ; १५ दिवसात मोठी बातमी : आंबेडकरांचा गंभीर आरोप !

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “शरद पवार हे भाजपचे…
Don`t copy text!