ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

देशातील ३० शहर होणार भिकारीमुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्या, त्र्यंबकेश्वर, तिरुवअनंतपूरमसह धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ३० शहरांमध्ये भीक मागण्यास बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांत भीक मागणाऱ्यांचे विशेषत: त्यातील…

बापरे : पहाटेच्या सुमारास मुंबईतील झोपड्यांना भीषण आग

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक मोठ्या शहरात आगीच्या नियमित घटना घडत आहे. नुकतेच आज सोमवारी मुंबईच्या मालाडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच…

लोकशाही संस्थांना नवीन दिशा मिळणार : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

मुंबई : वृत्तसंस्था लोकशाहीच्या प्रक्रियेत जनतेला न्याय देण्यासाठी पीठासीन अधिकारी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. परिषदेत घेतलेले निर्णय पंचायतराज ते संसदेपर्यंत लोकशाही संस्थांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. या परिषदेमुळे…

अध्यादेशानुसार प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले पाहिजे ; मनोज जरांगे पाटील

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठीचा आपला लढा ९९ टक्के यशस्वी झाला असून आता सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि नवीन अध्यादेशानुसार सगेसोयऱ्यांना एक तरी प्रमाणपत्र दिले, तरीही आम्ही लढाई जिंकल्याचा आनंद होईल,…

देशात थंडीचा कहर : १३ राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी सध्या थंडीचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत असून मराठवाड्यासह विदर्भात गारठा…

जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत मध्यरात्री जंगी स्वागत

जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या पाच महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा सरकार विरोधात लढा सुरु होता. या लढ्याला राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी २७ जानेवारी नवी…

मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन : राज ठाकरेंचे ट्विट

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत हक्काचे आरक्षण मिळाल्याचा दावा केला आहे. सरकारच्या निर्णयानंतर जरांगेंनीही आपली आंदोलनाची…

सरकारकडून सर्व मागण्या मान्य : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आपला लढा देत होते. आज अखेर त्यांच्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. सरकारने मध्यरात्रीच याबाबतचे अध्यादेश देखील काढले आहेत.…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य : दीपक केसरकरांची माहिती

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा सरकार विरोधात लढा सुरु होता आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा २६ जानेवारी मुंबईत दाखल होत आहे. मनोज…

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर : राज्यात असे आहेत दर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काल गुरुवारी जागतिक…
Don`t copy text!